आई ती आई बहु मायाळ । लेकरांलागी अती कनवाळ ॥
- गौरीवीरा रानडे, पुणे (एप्रिल २०१२, पान क्रमांक : ९)
माझा एकमेव हितकर्ता फक्त सदगुरुच असतो. इतर सर्वजण एकतर हितचिंतक असतात किंवा हितशत्रू असतात. माझं प्रारब्ध कितीही लंगडं असलं आणि कर्म कितीही वाकडं असलं तरीही त्याचं प्रमाण बदलायचं, दिशा बदलायचं, रुप बदलायचं, तीव्रता बदलायचं काम सदगुरु करत असतो. त्यामुळे स्वैरतेत बदलणार्या स्वातंत्यात राहण्यापेक्षा सद्गुरुंच्या सुरक्षित दास्यत्वात राहणंच माझ्यासाठी हितकारक असतं.
एवढ्या लांबवर पडूनही काहीच लागलं कसं नाही? अशी सदगुरुची लीला वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.
अधिक माहिती साठी :
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६
नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...
No comments:
Post a Comment